Will Virat Kohli Play 2027 ODI World Cup: विराट कोहली 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळेल की नाही? याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या प्रश्नावर विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी उत्तर दिले आहेत.
Will Virat Kohli Play in 2027 ODI World Cup? : बुधवार, 24 डिसेंबर रोजी विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार पुनरागमन केलं. आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 131 धावांची अप्रतिम आणि सामनाविजयी खेळी करत दिल्लीला सहज विजय मिळवून दिला.
दिल्लीने 299 धावांचं लक्ष्य अवघ्या 38 षटकांत पूर्ण केलं. याआधीच विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावून जबरदस्त फॉर्ममध्ये होता. इतक्या बेस्ट आणि दमदार फॉर्मनंतरही एकच प्रश्न सतत विचारला जात होता की, विराट 2027 चा ODI वर्ल्ड कप खेळेल का? यावर आता कोच राजकुमार शर्मा यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिलं आहे.2027 वर्ल्ड कपसाठी विराट पूर्णपणे सज्जराजकुमार शर्मा म्हणाले, “विराट सध्या उत्तम लयीत आहे. त्याने दिल्लीसाठी जबाबदारीने खेळत संघाला विजय मिळवून दिला. बराच काळानंतर त्याने घरगुती क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं, पण तरीही त्याचा खेळ सर्वोत्तम दर्जाचा होता. सध्या भारतीय संघासाठी तो सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू आहे आणि वर्ल्ड कपसाठी तो पूर्णपणे तयार आहे.”या सामन्यातील शतक हे विराटच्या लिस्ट-A कारकिर्दीतील 58वं शतक ठरलं. दिल्लीकडून खेळताना त्याचं हे पाचवं शतक होतं. याच सामन्यात त्याने लिस्ट-A क्रिकेटमध्ये 16,000 धावांचा टप्पाही पार केला. आतापर्यंत 330 डावांमध्ये त्याने 16,130 धावा केल्या आहेत. भारताकडून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. विराटचा पुढचा सामना कधी?विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीचा पुढचा सामना 26 डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी दिल्ली संघ गुजरातविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होईल.
ODI World Cup 2027 Rajkumar Sharma
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
H-1B Lottery Scrapped: How The New Weighted Selection Rule Impacts Indian Techies For FY 2027The H-1B lottery is officially dead. Starting Feb 27, 2026, the US will replace random selection with a weighted system favouring high-wage Level 4 applicants. With a new USD 100,000 fee and strict social media vetting already causing chaos in India,
Read more »
जनगणना 2027: सरकार ने जारी किए नियम, पहली बार डिजिटल होगी जनगणना, जातिगत गणना भी शामिलभारत सरकार ने 2027 में होने वाली जनगणना के लिए नियम जारी कर दिए हैं। यह जनगणना पहली बार डिजिटल होगी और इसमें जातिगत गणना भी शामिल होगी। इस प्रक्रिया में स्व-गणना का विकल्प भी दिया जाएगा, जिससे सटीक आंकड़े एकत्र किए जा सकेंगे।
Read more »
दिल्ली-एनसीआर में मेट्रो का विस्तार, 13 नए स्टेशन बनेंगे; 2027 में डिजिटल जनगणना की मंजूरीकेंद्रीय मंत्रिमंडल ने दिल्ली-एनसीआर में मेट्रो के विस्तार को मंजूरी दी, जिसके तहत 13 नए स्टेशन बनाए जाएंगे और नेटवर्क 400 किमी पार होगा। इसके अतिरिक्त, 2027 में पहली बार डिजिटल जनगणना कराने का भी निर्णय लिया गया है, जिसके लिए 11,718.24 करोड़ रुपये की मंजूरी दी गई।
Read more »
वर्ल्ड कप के लिए पूरी तरह तैयार कोहली, बचपन के कोच ने विराट के आलोचकों को दिया मुंहतोड़ जवाबभारत के दिग्गज बल्लेबाज विराट कोहली इन दिनों बेहतरीन फॉर्म में चल रहे हैं और रनों व शतकों की आग उगल रहे हैं. अब इस बात में कोई शक नहीं है कि विराट कोहली वर्ल्ड कप 2027 में खेलेंगे या नहीं. विराट कोहली के बचपन के कोच राजकुमार शर्मा ने यह साफ कर दिया है कि यह धाकड़ बल्लेबाज वर्ल्ड कप 2027 में खेलने के लिए पूरी तरह से तैयार है.
Read more »
चीन का ताइवान पर 2027 में हमले का प्लानपेंटागन की रिपोर्ट में खुलासा हुआ है कि चीन 2027 तक ताइवान पर सैनिक नियंत्रण हासिल करने की योजना बना रहा है। रिपोर्ट में शी जिनपिंग के ताइवान को हड़पने की रणनीति का खुलासा किया गया है, जिसमें सैन्य गतिविधियों, कूटनीति, आर्थिक प्रतिबंधों और सूचना युद्ध शामिल हैं। चीन ताइवान के हवाई क्षेत्र में घुसपैठ और नौसैनिक गतिविधियों को भी बढ़ा रहा है।
Read more »
राष्ट्र की बात से अंतिम व्यक्ति तक, PM मोदी ने साधा सियासी दायरा, परिवारवाद का विरोध कर 2027 के लिए स्पष्ट किया खाकाप्रधानमंत्री मोदी ने राष्ट्र प्रेरणा स्थल के लोकार्पण अवसर पर अपने संबोधन में राष्ट्रवाद, सुशासन, अंत्योदय और परिवारवाद विरोधी राजनीति को जोड़कर भाजपा की वर्ष 2027 के लिए राजनीतिक दिशा और प्राथमिकताएं स्पष्ट कीं। उनका संदेश था कि भाजपा की राजनीति अब राष्ट्र की एकता से लेकर अंतिम व्यक्ति की सामाजिक सुरक्षा तक एक ही धुरी पर आधारित...
Read more »
