पावसासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग! कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी

Maharashtra Rain Big Breaking News

पावसासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग! कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी
Kalyan RainBadlapur RainMaharashtra Weather
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 105 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

पावसासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग समोर आली आहे. मुंबईच्या वेशीवर पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी करण्यात आली आहे.

पावसासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग! कल्याण , बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी पावसासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग समोर आली आहे. मुंबईच्या वेशीवर पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.

कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी करण्यात आली आहे.पावासाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. मुंबईच्या वेशीवर असेलल्या कल्याण, बदलापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग सोंमर आली आगे. कल्याण बदलापूरमध्ये तुफान पाऊस पडला आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. अवघ्या चार तासात बदलापुरात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसंच पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था पालिका प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. हे देखील वाचा... आभाळ फाटलं! पावसाने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईत भयानक स्थिती पावसात कोणत्याही प्रकारची जीवित तसच वित्तहानी झालेली नाही. सकाळच्या सुमारास भुयारी मार्गात अडकलेली कार तातडीनं क्रेनच्या सहाय्यानं हटवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. हवामान विभागाने दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दोन दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रायते गावा जवळून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळी अचानक वाढ झाली आहे. उल्हास नदीचे पाणी पुलापर्यंत आले आहे. अशा प्रकारची परिस्थिती पहिल्या पावसात प्रथमच निर्माण झाली असल्याचे स्थानिकांच म्हणणं आहे. सध्या पाऊस थांबला असून देखील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असतानाचे चित्र दिसून येत आहे. उल्हास नदीने‌ धोक्याची पातळी ओलांडली असून‌ नदीला पूर आला आहे. यामुळं कल्याण तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातू कल्याण मुरबाड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. कल्याण नगर मार्गावरील मुरबाड रोड रायते येथील पुलावरून उल्हास नदीला पाणी लागण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण-मुरबाड मार्ग बंद करण्यात आला आहे. अद्याप पुलावरून पाणी गेले नसले तरी वाहतूक पूर्णपणे थांबवली असून वाहन चालकाला त्रास होऊ नये म्हणून ही वाहतूक टिटवाळा मार्गे वळवण्यात आली असल्याची माहिती कल्याण जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली.महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधीच का दाखल झाला? हवामान विभा...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kalyan Rain Badlapur Rain Maharashtra Weather Maharashtra Rain कल्याण बदालपूर महाराष्ट्र पाऊस

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पाकिस्तानातच आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा दुश्मन! 44 टक्के पाकिस्तान यांच्याच ताब्यातपाकिस्तानातच आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा दुश्मन! 44 टक्के पाकिस्तान यांच्याच ताब्यातभारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानाचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानातच आहे. कोण आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू जाणून घेऊया.
Read more »

10-12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट, SSC-HSc चा रिझल्ट 15 मे रोजी लागणार10-12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट, SSC-HSc चा रिझल्ट 15 मे रोजी लागणारMaharashtra SSC and HSC Result: दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. साधारणपणे बारावीचा निकाल हा पाच ते दहा जून या कालावधीत जाहीर होईल
Read more »

है तैयार हम! भारतीयांनो मॉक ड्रिलसाठी तयार राहाहै तैयार हम! भारतीयांनो मॉक ड्रिलसाठी तयार राहायुद्धजन्य परिस्थितीची बुधवारी रंगीत तालीम, सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे
Read more »

पाकिस्तानच्या विनाशाची तारीख जाहीर, आजपर्यंतची सर्वात मोठी भविष्यवाणी; भारताच्या हाती लागली कुंडली!पाकिस्तानच्या विनाशाची तारीख जाहीर, आजपर्यंतची सर्वात मोठी भविष्यवाणी; भारताच्या हाती लागली कुंडली!India Pakistan Kundli Astrologers: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चाललाय. हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरादाखल वेगवेगळ्या मार्गाने कारवाई केली जातेय. यामुळे पाकिस्तान भीतीने थरथर कापतोय.
Read more »

आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट; भारतातील 28 विमानतळांचा ताबा लष्कराने घेतला आणि...आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट; भारतातील 28 विमानतळांचा ताबा लष्कराने घेतला आणि...3 तास आधी विमानतळावर पोहचावे लागणार आहे. 28 विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आली आहे. यापैकी अनेक महत्त्वाची विमानतळे लष्करी वापरात आहेत.
Read more »

मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार, 'पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा...'मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार, 'पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा...'Indian Pakistan War Update: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 13:13:33